CRIME BORDER

*सेवेतून भक्तीचा मार्ग *  ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

*सेवेतून भक्तीचा मार्ग *  ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

CRIME BORDER | 14 January 2026 | 08:30 AM
*सेवेतून भक्तीचा मार्ग *  ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*
भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्...
हिंद की चादर: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी – त्याग आणि बलिदानाची अमर गाथा

हिंद की चादर: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी – त्याग आणि बलिदानाची अमर गाथा

CRIME BORDER | 14 January 2026 | 04:36 AM
त्याग आणि बलिदानाची अमर गाथा
हिंद की चादर: श्री गुरु तेग बहादूर साहिबजी – त्याग आणि बलिदानाची अमर गाथा             मानवतेच्या इतिहासात काही अशी व्यक्तिमत्त्वे होऊन गेली, ज्यांनी केवळ स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर दुसऱ्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि मानवाधिकारांसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिखांचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिबजी हे त्यापैकीच एक महान युगपुर...
विशेष लेख  - मानवता आणि समतेचे सुवर्णशिखर श्री हरमंदिर साहिब

विशेष लेख - मानवता आणि समतेचे सुवर्णशिखर श्री हरमंदिर साहिब

CRIME BORDER | 14 January 2026 | 04:15 AM
राहुल शोभाबाई लक्ष्मणराव भालेराव जिल्हा माहिती अधिकारी पालघर
भारतीय उपखंडाच्या इतिहासात अशी मोजकीच स्थळे आहेत, जी केवळ धार्मिक श्रद्धास्थान न राहता मानवी मूल्यांचा दीपस्तंभ बनली आहेत. अमृतसरचे 'श्री हरमंदिर साहिब' अर्थात सुवर्ण मंदिर हे त्यापैकीच एक. चहुबाजूंनी पसरलेले पवित्र अमृत सरोवर, त्यामध्ये झळाळणारे सुवर्ण मंदिर आणि कानावर पडणारे गुरबानीचे शांत स्वर... हे केवळ दृश्य नसून तो एक आध्यात्मिक अनुभव आहे जो...
Industrialist Ratnakar Chaudhary has briefly presented the social life journey of Nitin Javale

Industrialist Ratnakar Chaudhary has briefly presented the social life journey of Nitin Javale

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:40 PM
By : Ratnakar Chaudhari Nitin Kashinath Jawale, a proud native of Bamnod, Taluka Yaval, District Jalgaon, has been a beacon of hope and inspiration for the underprivileged and marginalized communities. As a devout follower of the Mahanubhav sect, he has been residing in Ulhasnagar for the past 52 years, spreading the message of love, compassion, a...
दादा महाजनांची प्रामाणिक कोचिंग सेवा... माणुसकीचा ठरतोय अनमोल ठेवा !--- सागर बाणदार

दादा महाजनांची प्रामाणिक कोचिंग सेवा... माणुसकीचा ठरतोय अनमोल ठेवा !--- सागर बाणदार

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:40 PM
गरिबीचे चटके आणि स्वतःच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवून अविरत कष्टाची तयारी ठेवली की , आपोआपच कोणत्याही उद्योग -व्यवसायात चांगले यश साध्य करता येते,याचा प्रत्यय रांगोळी गावचे सुपूत्र व इचलकरंजीतील टिप - टाॅप कोचिंगचे दादा महाजन अर्थात सुशांत बंडू शेटे - महाजन ( 9764781550) यांनी आपल्या यशाच्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. सुरुवातीला अत्यंत प्रतिक...
Filmfare Awards 2022 : ऋतुराज वानखेडेला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जयंतीची ‘फिल्मफेअर’वर शिक्कामोर्तब

Filmfare Awards 2022 : ऋतुराज वानखेडेला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जयंतीची ‘फिल्मफेअर’वर शिक्कामोर्तब

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:40 PM
Filmfare Awards 2022 : ऋतुराज वानखेडेला पदार्पणातील सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, जयंतीची ‘फिल्मफेअर’वर शिक्कामोर्तब जयंती सिनेमामध्ये 'संत्या'च्या मुख्य भूमिकेत असलेला ऋतुराज वानखेडे हा सर्वोकृष्ट अभिनेता (पदार्पण) या पुरस्काराने सन्मानित झाला आहे.मुंबई : लॉकडाऊननंतर प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट ‘जयंती’ (Jayanti Movie) प्रदर्शनाच्या पहिल्या...
युवा नेतृत्व मदतीसाठी धावून जाणारे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष बंटी (भाऊ) नेरपगारे

युवा नेतृत्व मदतीसाठी धावून जाणारे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष बंटी (भाऊ) नेरपगारे

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:40 PM
डोंबिवलीहून CRIME BORDER मुख्य संपादक, मा.विशेष कार्यकारी अधिकारी,राजेंद्र वखरे व्यक्ती विशेषसदरात लिहतात आपल्या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या जाती जमाती गुण्यागोविंदाने नांदताहेत. परतुं आजही अनेक समाजामध्ये गरिबीही प्रकर्षाने जाणवते .मुलभूत गरजाही त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही अन्न, वस्त्र ,निवारा व शिक्षण या मूलभूत गरजांसाठी त्यांना संघर्ष कर...
रयतेचा राजा राजर्षि शाहू

रयतेचा राजा राजर्षि शाहू

CRIME BORDER | 27 December 2025 | 01:40 PM
आपले राजेपण हे मिरविण्यासाठी नसून लोकांच्या सेवेसाठी आहे. राजेपद हे शाहू महाराजांच्या दृष्टीने नगण्य होते. मात्र लोकसेवेसाठी ते टिकविणे जरूरी होते. त्यातूनच राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. अफाट कर्तृत्ववान असलेला हा राजा. ज्याच्या कार्यकर्तृत्वाला मर्यादा नव्हत्याच. त्यांची कार्यशक्ती जबरदस्त होती. ध्येय दृष्टी निश्चित होत...